मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन

  मुंबई: नैऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पा...

खडकवासला साखळीत केवळ २० टक्के पाणीसाठा; पुण्यात कपातीचा निर्णय आज?

  पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने शहराच्या पाणी नियोजनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि मान्स...

मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात! दोन ठार, अनेक जखमी

  मुंबई :   दादर प्लाझा जवळ बेस्टच्या भाडे तत्वावरील विद्युत बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार पादचाऱ्यांना धडक बसली. त्यात दोन जणा...

अंघोळ करून परतताना वैनगंगा नदीत बोट उलटली, सातपैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू

  भंडारा: वैनगंगा नदीतील करचखेडा बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांची नाव परतीच्या प्रवासात उलटली. यात दोन तरुणांचा बुडून अंत झाला तर प...

अजित पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर नगरसेवक किशोर मासाळ यांचा माफीनामा; तसेच रोहित पवारांवर केले गंभीर आरोप

  बारामती: बारामतीत सद्या राष्ट्रवादी चे नगरसेवक किशोर मासाळ यांचे वादग्रस्त व्यक्तव्य चांगलेच गाजले होते सोशल मीडिया वर ट्रोल देखील झाले...

सिलेंडर पुन्हा महागला! घरगुती गॅसच्या दरात २९ रुपयांनी वाढ

  घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. मात्र, एलपीजी सिलेंडरचे दर आणखी ...

विकास की वृक्षांची हानी? बारामतीकरांचा संतप्त सवाल

  बारामती: शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे बारामतीच्या रूपात बदल होत असला, तरी पर्यावरणाच्या किंमतीवर होणारा विकास आता चर्चेचा विष...